🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -1072*
*☀दि. 02 जुलै 2019*☀
*•═════•♍💲🅿•═════•*
*☘वेळ 08:00 pm☘*
*विषय :- मिक्स तडका*
*•═════•♍💲🅿•═════•*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : - योगेश्वरी इंदूरकर मँडम यवतमाळ*
*संकलन:-सतीश कोळी सर खुलताबाद*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*05】पंडीत डाके सर लातूर*
*06】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*07】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*08】सचिन खोये सर चंद्रपुर*
*09 ] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*
*10 ] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*
*11 ]युवराज जाधव सर धुळे*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*📌 खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?*
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅✅✅
Yuvraj sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?*
अ) ४४ ✅✅✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१
Amol sir💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?*
अ) सी. राजगोपालाचारी
ब) आचार्य कृपलानी
क) महात्मा गांधी ✅✅✅
ड) जयप्रकाश नारायण
Sunil sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?*
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅✅✅
ड) अन्न सुरक्षा
Satish sir💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?*
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब) श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅✅✅
Amol sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?*
अ) कांग्रेस सेवा दल
ब) युक्रांद✅✅✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी
Amol sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?*
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅✅✅
ड) यापैकी नाही
Anil dakhode sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌 खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?*
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅✅✅
Amol sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌 कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ?*
१) विचारसरणीत भिन्नता
२) आंदोलन मार्गातील भिन्नता
३) मागण्यात भिन्नता
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद
अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅✅✅
ड) १, २ व ४
Sager sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌 खालीलपैकी योग्य विधाने निवडा.*
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.
अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅✅✅
Kajle sir💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*📌 टायगर मॅन ऑफ इंडिया असे कोणास म्हटले जाते?*
🌹🌹🌹कैलास संखला🌹🌹🌹
🥇Kajle sir💐
🥈anil sir 💐
🥉Anil sir💐
सर्वंचे अभिनंदन💐💐💐
═══════🦋🦋═══════
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments