९७ टक्के नापास, ३ टक्के पास! ही कसली गुणवत्तेची परीक्षा?
टीईटी परीक्षा ही गुणवत्तेची चाचणी असेल, तर ती सर्वांसाठी समान असली पाहिजे.
नोकरीला लागताना अधिक गुण मिळवूनही टीईटी त अपात्र करत असेल तर त्याचे निलंबन म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे.
सेवेत असलेल्या शिक्षकांवर पुन्हा परीक्षा लादणे म्हणजे त्यांच्या अनुभवाचा अपमान आहे.
0 Comments