🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 588*🚿
*•═════•♍💲🅿•═════•*
🌿 *दि 13 ऑगस्ट 2019* 🌿
*🍹वेळ रात्री* *10:00Pm*
*विषय - मिक्स प्रश्न*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
*•═════•♍💲🅿•═════•*
*होस्ट :- श्री. विजय रावडी सर उस्मानाबाद*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*2】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*3】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*4] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*5] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
1) *अ) मुघल सम्राट बाहदूरशहा जफर द्वितीय यांच्या नेतृत्व खाली उठाव करूण भारतातुन इंग्रजाची हकालपट्टी करणे हे या योजने चे वैशिष्ट्ये*
*ब) दिल्ली, मंबई, लखनौ कोलकाता व सातारा ही क्रांतीची प्रमुख पाच केंद्रे होती*
*क) 1857 उठावाची क्रांतीचे प्रतीक कमळाचे फूल व चपाती*
*ड) 31 मे 1857 हा सशस्त्र क्रांती करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला*
*वरील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा*
*1) अ ब क*
*2) ब क ड*
*3) क ड अ*✅✅
*4) वरील सर्व*
Sachin sir🌹🌹🌹
Congratulations
*•═════•♍💲🅿•═════•*
*1) बॉम्बे एसोसिएशन चे सन्माननीय अध्यक्ष म्हणून .......ह्याची निवड केली होती*
*1) सर जमशेदजी जीजीभाई* ✅✅
*2) दादाभाई नौरोजी*
*3) डॉ. आत्माराम पांडुरंग*
*4) गो. ग. आगरकर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*2)अ) लार्ड विल्यम बेंटीक यांनी 4 डिसेंबर 1828 साली एक कायदा पास करुण सतीप्रथा बंद केली*
*ब) लार्ड डलहौसी यांनी इ.स. 1856 साली हिंदू विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्यास मान्यता दिली*
*1) अ बरोबर*
*2) ब बरोबर* ✅
*3) दोन्ही चुक*
*4) दोन्ही बरोबर*
*•═════•♍💲🅿•═════•*
3) *अ) 26 मे 1857 रोजी नानासाहेबांनी कानपूर चा ताबा घेऊन स्वतः ला पेशवा घोषित केले*
*ब) कोल्हापुर येथील 37 व्या पलटणीतील सैनिकांनी सांवतवाडी येथील रामजी सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली 31 जूलै 1857 रोजी क्रांती केली.*
*1) अ चुक*
*2) ब चूक*
*3) दोन्हीं चूक*
*4) दोन्ही बरोबर* ✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*4) कोठे आदिवासी भिल्लांचा उठा व तीव्र स्वारुपाचा होता*
*अ) खानदेश*
*ब) अहमदनगर*
*क) कोल्हापुर*
*ड) पुणे*
*1) अ ब*
*2) क ड*
*3) ड*
*4) अ*✅
*•═════•♍💲🅿•═════•*
5) *अ) 22 डिसेंबर 1857 रोजी नाशिक जवळील बासिवखेडा येथे नट्टल यांनी भिल्ल व कोळ्याचा पराभव केला*
*ब) पेठच्या उठावातील प्रमुख फतेह महमद नाईक होते*
*वरील विधाने अभ्यासा*
*1) अ चूक*
*2) ब चुक*
*3) दोन्ही चूक*
*4) एक ही चुक नाही*✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*6) खालील पैकी अयोग्य विधाने ओळखा*
*1) लार्ड कँनिंग यांना ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव शिंदे व त्याचे दिवाण दिनकर राव राजवाडे हैदराबाद च्या निजिमाचे दिवाण सालारजंग , नेपालचे मंत्री राणा जंग बाहदूर, भोपाळ च्या बेगम व कश्मीर चे डोगरा राजे गुलाब सिंह या भारतीय देशद्रोही नी मदत केली*
*2) 1857 च्या स्वातंत्र्य युद्ध ाचे नेतृत्व नानासाहेब पेशवा कडे होते*
*1) अ*
*2) ब*
*3) दोन्ही*
*4) यापैकी नाही* ✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*7) खालील पैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करुन ब्रिटिशानी खालसा केला*
*1) नागपुर*
*2) सातारा*
*3) अवध*✅
*4) झाशी*
*•═════•♍💲🅿•═════•*
*8)पालेगारांचा उठाव........ या भागात झाल*
*1) दक्षिण भारत*✅
*2) उत्तर भारत*
*3) गुजरात*
*4) ओरीसा*
*•═════•♍💲🅿•═════•*
*9 खालील पैकी आयोग्य विधाने ओळखा*
*1) इ.स. 1846 इंग्रज सरकाराने सातारा राज्य खलासा केले*✅
*2) छत्रपती प्रतापसिंहांनी रंगे बापूजी गुप्ते यांना आपला वकील ब्रिटिश दरबारात लंडनला पाठवले.*
*3) रंगो गुप्ते यांनी कोल्हापुर , बेळगाव व धारवाड़ येथील तरूणांना इंग्रजाच्या विरोधात क्रांतीसाठी तयार केले*
*4) इ.स 1858 साली त्याच्याच जातीतील कृष्णाजी सदाशिव सिंकदर यांनी विश्वाघात केल्यामुळे गुप्ते याना इंग्रजानी कैद केले*
*•═════•♍💲🅿•═════•*
*10) खालील विधाने अभ्यासा*
*अ) इ.स. 1828, 1839 व इ.स. 1848 मध्ये कोळ्याचा उठा व केला*
*ब) या उठावाचे नेतृत्व भाऊ खेर, चिमणाजी जाधव आणि नाना दरबारे यांनी केले*
*1) दोन्ही योग्य*
*2) दोन्ही आयोग्य*
*3) अ चुक*✅
*4) ब चुक*
*•═════•♍💲🅿•═════•*
👉 JP
*मी दहा वर्ष भारताचा सम्राट राहिलो तर देशात एक ही संस्थानिक शिल्लक दिसणार नाही असे कोणी म्हटले*
*उत्तर ....ब्रिटिश सेनापती चालर्स नेपीयर .....*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
1 Comments
मस्त सरजी
ReplyDelete